त्वरा करा…!!
मागील दोन वर्षांत झालेल्या चुरशीच्या स्पर्धांनंतर या वर्षी नवीन आव्हान घेऊन येत आहोत….
मित्र ग्रुप, शांती नर्सिंग होम तर्फे आयोजित,
औरंगाबाद व जालना जिल्हा व ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिताआंतरमहाविद्यालयीन वादविवाद (फिरती ढाल) स्पर्धा तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता आयोजित निबंध स्पर्धा…!
तब्बल चाळीस हजारांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी…!!
प्रवेश मोफत…!!
विषय, स्पर्धेची माहिती, नाव नोंदणीची अंतिम तारीख याकरिता खालील माहिती बघा.