०२ ऑक्टोबर २०१८
आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
अंतिम फेरी
आणि
कनिष्ठ आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा – २०१८
प्रमुख पाहुणे
मा. सौ. अंजली धानोरकर
(उपजिल्हाधिकारी)
कसलेले वक्ते, तब्बल दीड तास चाललेला वाद-विवाद, विनोद, कोपरखळ्या आणि तल्लीन झालेले श्रोते. . . . . रंगलेली संध्याकाळ. . . . . . What a Show . . . . . !!!
दोन्ही स्पर्धेच्या विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :
स्पर्धेची काही क्षणचित्रे :