०२ ऑक्टोबर २०१७
आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
अंतिम फेरी
विषय : ‘समाज माध्यमे आपल्याला अ-सामाजिक बनवत आहेत.’
आणि
कनिष्ठ आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा – २०१७
प्रमुख पाहुणे
सुप्रसिद्ध अभिनेते
मा. श्री. मकरंद अनासपुरे
कसलेले वक्ते, तब्बल एक तास चाललेला वाद-विवाद, विनोद, कोपरखळ्या आणि मकरंदजींचं प्रबोधन. . . . . ., तल्लीन झालेले श्रोते. . . . . रंगलेली संध्याकाळ. . . . . . What a Show . . . . . !!!
दोन्ही स्पर्धेच्या विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :